कोरोनाच्या मृत्यूची सरकारी आकडेवारी खोटी असल्याचे उघड
सरकारी आकडेवारीपेक्षा ८ पट अधिक मृत्यू झालाचे संशोधनातून समोर - भारतात २०-६५ लाख लोकांचा मृत्यू झाल्याचा अल जझीरानचा दावा
कोरोनाच्या मृत्यूची सरकारी आकडेवारी खोटी असल्याचे उघड
सरकारी आकडेवारीपेक्षा ८ पट अधिक मृत्यू झालाचे संशोधनातून समोर
भारतात २०-६५ लाख लोकांचा मृत्यू झाल्याचा अल जझीरानचा दावा
नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या पहिल्या टप्प्यात सुमारे १ लाख ४८ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे, असे भारत सरकारने सांगितले होते. मात्र आता नव्या अहवालात सरकारचे हे आकडे चुकीचे असल्याचे घोषित केले आहे. त्यातच २०२० मध्ये भारतात कोरोनामुळे सरकारी आकडेवारीपेक्षा ८ पट अधिक लोकांचा मृत्यू झाला, असे अल जझीराने यांनी जगभरातील १० मोठ्या डेमोग्राफर्स आणि अर्थशास्त्रज्ञांच्या अहवालाचा हवाला देत सांगितले आहे. मात्र डब्ल्यूएचओने आपल्या अहवालात ही आकडेवारी चुकीची असल्याचे म्हटले आहे आणि दावा केला आहे की भारतात २०-६५ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे, जो संपूर्ण जगात सर्वाधिक होता.
सायन्स अॅडव्हान्स पब्लिकेशनने हा अहवाल १९ जुलै रोजी प्रकाशित केला, जो भारत सरकारच्या २०१९-२१ च्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणच्या आधारे तयार करण्यात आला आहे. या अहवालात म्हटले की, कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात भारतात सुमारे १२ लाख लोकांनी आपला जीव गमावला आहे. यामध्ये दिलेली आकडेवारी डब्ल्यूएचओच्या आकडेवारीपेक्षा दीड पट अधिक आहे.
अमेरिकेत कोरोनाचे पुनरार्गमन – कोरोनाच्या रूग्ण संख्येत वाढ झाल्याने पुन्हा एकादा मास्क सक्ती
कोरोना लस उत्पादक कंपनी अॅस्ट्राझेनेकाकडून जगभरातील लस विक्री थांबवण्याचा निर्णय – बाजारातून लस काढून टाकली जाणार असल्याची कंपनीकडून माहिती
कोरोना लसीने कायमस्वरूपी मेंदूचं नुकसान झाल्याचा नागरिकांकडून आरोप – कोरोना लशीच्या दुष्परिणामाबाबत लस उत्पादक कंपनीकडून कबुली
मुस्लिम नागरिकांच्या जीवनदरात ५.४ वर्षांनी घट
महिलांच्या आर्युमान ३ वर्षांनी घटले
डेल्टा लाटेमुळे ४० लाख लोकांचा मृत्यू
कोरोनानंतर हृदयाशी संबंधित आजार गंभीर झाल्याचे तज्ज्ञांचे मत – स्त्री आणि पुरुषांमध्ये हार्ट ॲटॅकची लक्षणे असतात भिन्न
कोरोना लसीची मागणी शून्य, लशींचे 60 लाख डोस पडून
कसोटीपटू शेन वाॅर्नचा कोविड लसीमुळे मृत्यू ह्दयरोगतज्ज्ञ डाॅ. असीम मल्होत्रा