नथीवाला नाच्या !

भक्तांचा समर्थ व चळवळींनी दाखवलेला असमर्थ शिष्यणींयार ज्याप्रमाणे आपल्या शिष्यीणी आक्का व वेणूची लुगडी व चोळी परिधान करून बाईले वर्तन करत होता त्याची प्रचीती पोंक्षेकडे पाहील्यास आल्याशिवाय राहत नाही. कारण शरद पोंक्षेंनी आता साडी, नथ व जोडवी परिधान करून पदरही घेतलाच आहे तर मग आता साध्वी प्रज्ञा व साध्वी ॠतुंबरा यांची इच्छाही तेवढी पुर्ण करून अखंड हिंदुस्थान साठी आपल्या नथीच योगदान द्या. कारण ही साध्वीची जोडगोळी स्वतः मात्र एकाही मुलाला जन्म न देता त्या समाजातील इतर महीलांकडून जास्त मुलांची अपेक्षा करतात त्याचं ते अधूर स्वप्न शरद पोंक्षेंनी पुर्ण करायला काय मोहन भागवतांचा इन्कार आहे का ?

0 1,203
नथीवाला नाच्या !

 

भट बोकड मोठा या पुस्तकाचे लेखक
मो. ९७६२६३६६६२

 

शरद पोंक्षे हे नुसते नाव जरी उच्चारले तरी डोळ्यासमोर येतो तो त्यांचा पळपुटेपणा. कारण एका वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या चर्चासत्रातून हेच नाकात नथ घालून फिरणा-या नथूरामचे अनौरस ? वारसदार चर्चासत्रातून सज्जनगडाधीशाप्रमाणे  पृष्ठभागाला पाय लावून पळाले होते. आज ते अभिनयाच्या माध्यमातून आजही नथ घालून आपली पथ दाखताना दिसतात पण यांच्यात वैचारिकता आहे का ? तर मुळीच नाही. म्हणून तर जसे सावरकर शौच्छकुपातून उडी घेऊन पसार झाले होते, तसेच तर पोंक्षे चर्चासत्रातून पसार झाले असं म्हटलं तर चुकतं कुठे ?. म्हणजेच पोंक्षेंनी आपल्या बापजाद्यांची परंपरा खंडीत होऊ न देता ती अखंडीतपणे चालू ठेवली याबद्दल त्यांच अभिनंदन…! नथुरामच्या वेशभुषेत फिरणारा हा गाधींचा खुनी हत्यारा आजही महाराष्ट्रात मोकाट वक्तव्य करत सुसाट वेगाने फिरतोय हेच या देशाचं दुर्देव आहे. हा नथूचा वारसदार कधी नथुची तर कधी सावरकरची वेशभुषा करून या मातीत विषाची पेरणी करत आहे. ज्या मनुस्मृतीने इथल्या समस्त महीला वर्गाला शुद्र म्हणून हीन लेखले त्या मनुस्मृतीचे देव्हारे माजवणारे हे नथीवाले महोदय नाकात नथ घालून म्हणे स्त्री वर्गाला एक संदेश देणार आहेत. केवळ नाकात नथ आणि गळ्यात पोत घातल्याने महीलांचा सन्मान राखल्या जाऊ शकतो का ? हे पोंक्षेंना समजलं असतं तर त्यांनी मनुस्मृतीचे पुन्हश्य एकदा दहन करून स्त्रीमुक्तीचे आंदोलन उभारले असते. पण ज्यांच्या डोक्यात मनुस्मृतीचे विष व कामलंपट पेशव्यांचे जूनुक संचार करत आहे, त्यांच्याकडून स्त्रियांच्या सन्मानाची अपेक्षा करणे म्हणजे वाझोंट्या म्हशीचे दूध काढण्यासारखे आहे. म्हणूनच तर म्हणाव वाटत की, नथीवाला नाच्या ? नथ घालून दिसतोय म्हणे ! म्हणून तर विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
‘पळपुटा बाजीराव असो
की पळपुटा रामदास
पोंक्षे आणि रामदेव
यांचे शेळपुटे दास !’
ब्राम्हणी सिनेसृष्ठीत ? अभिनय करणारे शरद पोंक्षे सध्या झी मराठीवरील ‘दार उघड बये’ या मालिकेत खलनायकाची भूमिका साकारत आहेत. त्यांची अभिनयक्षमता तर सर्वाना ठाऊक आहेच पण त्यांचं थेट व आक्रमक बोलणं, डोळ्यातून दिसणारा तडफदार अभिनय याचे सगळेच फॅन्स आहेत. भूमिका नायकाची असो वा खलनायकाची शरद पोंक्षे प्रत्येक भूमिकेला समान न्याय देतात. आता नेहमी तडफदार भूमिका साकारणारे शरद पोंक्षे आता स्त्री वेशात दिसणार आहेत. कपाळाला कुंकू, नाकात नथ आणि खांद्यावरून पदर घेतलेला त्यांचा फोटो नुकताच समोर आला आहे. त्यामुळे शरद पोंक्षेच्या या भूमिकेबद्दल चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. (न्यूज १८ लो. ०३ डिसें. २२) हो शरद पोंक्षेच्या भुमिकेची नक्कीच उत्सुकता आम्हालाही लागली आहे, कारण जेव्हापासून यांच्या मन मस्तक आणि शरीरात सावरकर व नथुराम वास करत आहेत तेव्हापासून आम्हाला त्यांच्या अभिनयाची उत्सुकता लागली आहे, कारण सावरकर व नथुराम यांचे जे संबंध होते त्यांची भुमिका पोंक्षे महोदय केव्हा करणार आहेत ?. कारण या जोडगोळीचे संबंध कसे होते हे यापुर्वीच Freedom of Mid Night या पुस्तकात अधोरेखित केले आहेत. त्याच पुस्तकाचा संदर्भ देऊन नंतर अनेकांनी पुस्तके लिहली त्यात डाॅ. बालाजी जाधव यांचेही ‘नाठाळाचे माथा हानू काठी’ हे पुस्तक आहे. त्यात त्यांनी सावरकर व नथुराम यांचे एकदम जवळचे संबंध ? रेखाटून सावरकारांना भेटलेल्या स्वातंत्र्यवीर या पदवीदानाचा वास्तव इतिहास मांडला आहे. या अधोरेखित केलेल्या वास्तवाची भुमिका साकारून केलेल्या अभिनयाची उत्सुकता आम्हाला पोंक्षे कडून लागली आहे. तो अभिनय पोंक्षे महोदय कधी करणार आहेत ? हेमले जेव्हा त्यांची वास्तव प्रतीकृती हुबेहूब साकारतात तेव्हा प्रेक्षकांना त्यांची उत्सुकता असते त्यामुळे त्यात नवल ते काय ? नवल तर तेव्हाच वाटेल जेव्हा पोक्षें सावरकरांची भुमिका साकारत असतीर आणि त्यांच्यावर अश्वारूढ होणारा तिसराच कोणीतरी नथुराम दिसेल. नाहीतरी नथुराम पोंक्षेच्याही शरीरात वास करतच आहे त्यामुळे तो नथ नाहीतर काय नाकात निरोध घालणार आहे का ? सावरकराने जसे नथ घालणा-या नथुराम साठी मागचे दार स्वतंत्र केले होते तेव्हाही नथुराम सावरकरांना दार उघडच म्हणत असतील नाहीतर काय दार बंद करून खिडकी खोल म्हणत असतील का ?. मग त्यांचे वारसपुत्र हे ‘दार उघडं’ म्हणणार नाहीतर वेगळं काय म्हणणार आहेत ? म्हणून तर विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
‘नथ आणि साडी हा तर
यांचा ब्रँड आहे
समलिंगी खेळातील जणू
उत्तरकांड आहे !’
प्रसारमाध्यमांच्या एका महीला प्रतिनीधीने आंबा फेम भक्तांच्या गुरुवर्यांना जेव्हा प्रश्न विचारला जेव्हा सुर्यजाळ काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा, त्यांनी त्या महीलेला टिकली लावण्याचा सल्ला दिला होता. त्या भक्तांच्या मनुभक्त गुरूवर्याला याची देही याची डोळा सावरकरभक्त पोंक्षेंनी लावलेली टिकली पहायला मिळाली हे काय कमी सुख आहे का ? आता पोंक्षेंना सांगावं वाटत की, पोंक्षे महोदय तुम्ही तर टिकली लावून भक्तांच्या पृष्ठभागात सुर्यजाळ काढणा-या गुरूवर्यांची स्वप्न इच्छा पुर्ण केलीत मग आता रामदेव बाबा या चंदनचोराची इच्छा पुर्ण करण्यासाठी कधी वेळ काढणार आहात ? तेवढी तिरळ्याची इच्छा पुर्ण करण्यासाठी नागडं व्हा म्हणजे रामदेव बाबाला आपले डोळे मिटायला मार्ग मोकळा होईल. अन्यथा त्यांच्या दीड डोळ्याची तिरकी नजर तर महीलांवर दररोजच पडत आहे. पोंक्षे तुमच्याकडून अनेकांना अनेक अपेक्षा आहेत, आता एक एकाच्या अपेक्षा तुम्ही कराव्यात म्हणजे रेशिमबागेतील किड्यांना पुरुषांचे ओठ चाखण्याची व कंबर माखण्याची गरजच पडणार नाही. कारण तुमचं रूप प्रदीप जोशीला नक्कीच भावेल आणि तुमचा देह त्याच्या कव्हेत मावेल यात तिळमात्र शंका नाही. त्यामुळे वेळ घालवू नका लवकरात लवकर रेशिमबागेत जाऊन अतृप्त किड्यांना तुप्त करा अन्यथा हे उद्या म्हशीच्या तोंडी तोंड घातल्याशिवाय राहणार नाहीत. पोंक्षे आजतरी त्यांना तुम्हीच आधार देऊ शकता कारण तुमच्या फेविकॉलची जोड म्हणत अंखड हिंदुराष्ट्राच्या उभारणीसाठी मोलाची ठरवण्यासाठी तुमचं योगदान देऊ शकता.
शरद पोंक्षेंचा लुक पाहून अनेकांना हावहावेसे वाटायला लागले ? कारण त्यांच्या नाकातील नथ ही नथुरामची पुण्याई आहे ? नथुरामही आपल्या नाकात नथ घालून मानेला हिसके देत कंबरेला लचके देत तात्याला दणके देत होता‌. आता ह्या नथुरामला दणके कोण प्रदीप जोशी देणार का ? भक्तांचा समर्थ व चळवळींनी दाखवलेला असमर्थ शिष्यणींयार ज्याप्रमाणे आपल्या शिष्यीणी आक्का व वेणूची लुगडी व चोळी परिधान करून बाईले वर्तन करत होता त्याची प्रचीती पोंक्षेकडे पाहील्यास आल्याशिवाय राहत नाही. कारण शरद पोंक्षेंनी आता साडी, नथ व जोडवी परिधान करून पदरही घेतलाच आहे तर मग आता साध्वी प्रज्ञा व साध्वी ॠतुंबरा यांची इच्छाही तेवढी पुर्ण करून अखंड हिंदुस्थान साठी आपल्या नथीच योगदान द्या. कारण ही साध्वीची जोडगोळी स्वतः मात्र एकाही मुलाला जन्म न देता त्या समाजातील इतर महीलांकडून जास्त मुलांची अपेक्षा करतात त्याचं ते अधूर स्वप्न शरद पोंक्षेंनी पुर्ण करायला काय मोहन भागवतांचा इन्कार आहे का ? म्हणून शेवटी विद्रोही कवी विश्वंभर वराट यांच्याच शब्दांत सांगावं वाटतं की,
‘हिंदु राष्ट्र बनवायला
जरा नथ घालूनच फीर
कोणाला तरी मारूदे पोंक्षे
तुझ्या नथीतून तीर…!’

 

 

“नाचणे बंद अन् वाचणे सुरू करा”

नवनाथ रेपे लिखित खालील पुस्तके घरपोहोच मिळतील

१. संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू

२. भट बोकड मोठा

३. डोळ्यात माणसांच्या फेकून धूळ गेला !

संपर्क – रुक्माई प्रकाशन, अंजनडोह (बीड)

rukmaipub@gmail.com

मो. ९७६२६३६६६२

Leave A Reply

Your email address will not be published.