मुतरे सगळे ब्राम्हणच कसे ?

0 2,753
मुतरे सगळे ब्राम्हणच कसे ?

 

नवनाथ दत्तात्रय रेपे
‘भट बोकड मोठा’ या पुस्तकाचे लेखक
repe9nat@gmail.com

 

भिऊ नको म्हणे देव तो समर्थ ! का रे असमर्थ कोरोणात !
विघ्नहरविता म्हणे गणपती ! त्याच्या डोळी माती पडे कैशी !
जागृत देवता कैशा त्या झोपल्या ! निघूनी का गेल्या भुतासंगे !
म्हणे विश्वंभर देव गांडू साले ! पडती पासले भटाखाली !
वरील अभंग हा विद्रोही कवी विश्वंभर यांच्या बिजेचे अभंग या पुस्तकातील आहे. विश्वंभर वराट यांनी मांडलेली भूमिका योग्य आहे कारण जे भटुर्डे स्वतः ला देव समजतात ते बहूजनांच्या तोंडावर मुत्र विसर्जन करताना सृष्टीचा निर्माता आणि तुमचा विघ्नहर्ता करतो तरी काय ? म्हणूनच की काय स्वामी विवेकानंदांनी हरिदास बिहारीलाल देसाई यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, ‘देवा ! ब्राम्हणांच्या रूपात आज या देशात हिंडणा-या लोकांपासून माझ्या देशाचे रक्षण कर !’ तसेच प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे हे आपल्या देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे या पुस्तकात म्हणतात की, ‘चांगला ब्राम्हण म्हणजे शौच्छकुपात पडलेला शेंगदाणा आहे.’ पण रेशिमबागेतील जाणव्याच्या तंतूमध्ये अडकलेल्या आमच्या बहुजनातील जंतूंना विष्ठेतील शेंगदाणे घशाखाली घ्यायची सवय लागली आहे, त्यामुळेच तर सारा सत्यानाश होताना दिसत आहे. ज्या बहुजनातील जंतूंच्या मेंदूला रेशिमबागेतील रामदासी विचारांचा विषाणू ढसला आहे. त्या भडव्यांनी विष्ठेतील शेंगदाणेच नव्हे तर थेट पिटमाग्यांची विष्ठा भक्षण केली तरी त्याच्याशी आमचं काहीही देणघेण नाही. परंतू जर हे पिटमांगे भटुर्डे आमच्या बहुजन समाजावर मूत्राचे फवारे सोडणार असतील तर आमच्या तरुणांनी भटांचे शिशन कापण्यासाठी का सज्ज झाले नाही पाहीजे ?. या पिटमांग्या औलादी सध्या जिकडे तिकडे मुत्र विसर्जन करताना दिसत आहेत. यापुर्वी विमान प्रवासात एका महिलेवर मुत्र विसर्जन करणारा शंकर मिश्रा नावाचा टोणगा हा ब्राम्हणच होता. पंढरपूर येथील तिर्थकुंडात दि.१५ मे २००३ रोजी, रात्री सव्वा एकच्या सुमारास विठ्ठल रुक्मिणी मंदीरातील गोमुख कुंडामध्ये गोपाळ रामकृष्ण बडवे नावाच्या मनु आणि त्याची मुलगी इजा इलाई यांच्या रातक्रिडेतून तयार झालेल्या भटाने मुत्र विसर्जन केले होते. ही प्रकरणे जुने होत नाहीत, तोच मध्य प्रदेशमधील सिधी जिल्ह्यातील भाजप नेता परवेश शुक्लाने एका आदिवासी व्यक्तीच्या तोंडावर लघवी केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे सगळे भट भटुर्डे विष्ठेतील शेंगदाणे आणि संघी किडे मुतरेच कसे असा प्रश्न पडतो. या मनुवादी विकृती आमच्या बहुजनांच्या मस्तकाला ढसल्या आहेत त्या आमच्यातील मुर्खांना विद्रोही कवी विश्वंभर वराट आपल्या अभंगातून सांगतात की,
आम्हासी ढसला मनुचा तो किडा ! अजूनही पिडा होत आहे !
आता याचेवरी एक आहे लस ! विज्ञानाची कास धरा वेगे !
आज जीत्ती आहे त्याची पिलावळ ! आज कैसी नाही वाचाळांनो !
म्हणे विश्वंभर आमुचे जे हित ! आम्हा उपजत कळो येते !
मध्य प्रदेशमधील सिधी जिल्ह्यातील व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ब्रह्मदेवाच्या ओकारीतून टपकन पडल्यामुळे
स्वतःला उच्च समजणारा भटुर्डा दुस-या आदिवासी व्यक्तीच्या तोंडावर लघवी करताना दिसत आहे. या घटनेची माहिती मिळताच मध्यप्रदेश पोलिसांनी भाजप नेता परवेश शुक्लाला कुबरी गावातील खैरहवा येथून अटक केले. यावेळी त्याच्याविरोधात कलम ३२३, १२३, २९४, ५०६ आयपीसी आणि एनएसए अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. व्हीडीओमध्ये परवेश शुक्ला नावाच्या भाजप नेत्याने एका आदिवासी व्यक्तीच्या चेहऱ्यावर लघवी केली आहे.  या प्रकरणात आरोपी असलेला भाजपचा परवेश शुक्ला याच्या बेकायदेशीर घरावर प्रशासनाने बुलडोझर चालवला आहे. परवेश शुक्लाच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला त्यावेळी त्याच्या कुटुंबीयांनी विरोध केला. (साम ५ जुलै २०२३) संघ भाजप ही विकृतींची टोळी आहे ? हा ब्रम्हदेवाच्या थुंकीवाटे निघालेल्या जंतूंचा कळप आहे ! या कळपातील काही जंतू आदीवासी व्यक्तीच्या तोंडावर लघवी करून या जंतूंच्या डोक्यात स्वतः मुलीवर बलात्कार करणा-या मनुने जी वर्णव्यवस्थेची आणि जातीव्यवस्थेची घाण घातली आहे, तीचे ते खुले प्रदर्शन करत आहेत. या भडव्यांनी आदीवासी कुटुंबातील तरुणांच्या तोंडावर लघूशंका करण्यापेक्षा आपल्या जन्मदात्या माय व बापाच्या तोंडात मुत्रविर्जन करायला काय मोहन भागवतांची परवानगी लागते का ? पण हे भडवे आदिवासी दलितांना हिणकस वागणूक देऊन आपल्या मायीने दिलेल्या गर्भसंस्काराचा नंगानाच खुलेआम दाखवतात असं म्हटलं तर चुकते कुठे ? गायीचे गोमुत्र आणि विष्ठा भक्षण करणारे हेच ते मनोरुग्ण भडवे आहेत, ज्यांना बहुजन समाज आणि त्यातील माणसं खालची वाटतात त्या संघी गोबरकिड्यांपेक्षा गायीचं वासरू बरं म्हणण्याची वेळ आली आहे. कारण ते ह्या जंताप्रमाणे दुध सोडून गोमुत्र तरी पीत नाही. म्हणून तर विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
होता एक भडवा गोपाळ बडवा
मुतला विठ्ठलाच्या रुक्मिणीकुंडात
त्याचा बापही पर्शुराम
मुतला आईच्या तोंडात !
‘हिंदू धर्माइतका इतर कोणताही धर्म अगदी सारी माणसे समान म्हणून सांगत नाही. आणि हिंदू धर्म गरीब आणि खालच्या जातीच्या लोकांना जितके पायाखाली तुडवितो तितके जगातील इतर कोणताही धर्म तुडवत नाही, असे स्वामी विवेकानंदांनी आपला शिष्य अलसिंगा पेरुमल यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. हे स्वतः हिंदू म्हणून बोंब मारत बसणा-या रेशिमबागेतील बहुजनांतील जंतू कधी समजून घेणार आहेत. परवेश शुक्ला हा भाजपचे स्थानिक आमदार केदार शुक्ला यांचा प्रतिनिधी आहे. त्याचे अनेक पोस्टर्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तो नेहमी भाजपच्या आमदारासोबत दिसतो. मात्र लघवी करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आमदार केदार शुक्ला म्हणतो की, तो आमच्या भागातील आहे, परंतु आमचा याच्याशी काहीही संबंध नाही. (महानायक ७ जूलै २०२३) आमच्यातील आहे, पण आमचा त्याच्याशी संबंध नाही म्हणणा-या या मनुवादी किड्यांच वर्तन म्हणजे ‘मी नाही त्यातली आणि कडी लाव आतली’ अस नाहीतर कस आहे. कारण ही रेशिमबागेतील घाण गायीची विष्ठा खाऊन आणि मुत्र प्राशन करून तर मोठी झालेली आहे. त्यामुळे या पिलावळींची बुद्धी बारीक आणि शरीर मोठं झाल आहे. हा त्यांच्या मातृत्वाने दिलेल्या संस्काराचा दोष नाहीतर कोणाचा आहे ? भागवती किड्यांनी तोंडात तोंड घालून जन्माला घातलेल्या पिलावळी परवेश शुल्का सारखी घाण आमच्या संबंधातील नाही, असं म्हणून कितीही बोंब मारत असली तरी या परवेश शुक्ला नावाच्या मनुवादी जंताच्या खोपडीत असलेली घाण पाहता ती रेशिमबागेची पिलावळ आहे हे सहज लक्षात येते. म्हणून तर परवेश शुक्ला नावाचा हा विषारी जंतू ब्रम्हदेवाच्या ओकारीपासून निघाणा-या थुकींतील व्हायरस आहे. हा व्हायरस अनेक वर्षांपासून बहुजनांच्या मस्तकात शिरत आहे, या व्हायरसचा सुपडा साफ करायचा असेल तर वेळीच बुध्द शिव फुले शाहु आंबेडकर आणि अण्णाभाऊ यांच्या विचारांचे वैचारिक औषध आपल्या मन आणि मस्तकात घ्या, या गुणकारी औषधाशिवाय पर्याय नाही. परंतू बहुजन समाजातील महार मांग चांभार मराठा आदिवासी व इतर जातीमधील बहुजनांनो तुम्ही स्वतः जर गर्वांने हिंदू म्हणून चिखलाच्या टिर्री घेऊन फिरत असाल, तर या टिर्री गळून पडणार आहेत. कारण या भटुर्ड्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना शुद्र म्हटल होते, तुकोबांची हत्या याच तर मनुवादी विचारांच्या कळपाने केली आहे, त्याच कळपातील भिकमांग्या पुरोहीत वर्गाने २८ फेब्रुवारी १८९८ रोजी विवेकानंद व भगिनी निवेदितांना घेऊन दक्षिणेश्वरच्या मंदीरात ‘श्रीरामकृष्ण जयंती’ करण्यासाठी गेले असता, पुजा,-याने त्यांना बाहेरचा रस्ता दाखविला होता. (दत्तप्रसाद दाभोळकर) म्हणून तर विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
रथ ओढण्याचा वडाराला मान ! पुजेला बामण देवा तुझ्या !
काय तुझ्यापाशी आहे न्यायनीती ! लाज त्यांच्याप्रती कैसी नाही !
त्यांनीच काढले खदानीबाहेर ! बापाला भिकार करतोशी !
म्हणे विश्वंभर एक भार वाही ! खाणार मलाई दुसराच !
‘तू वनवासी आदिवासी
कंदमुळे का रं खाशी
तुझा लढा तू लढताना
सांग तू मागे सरशील का ?’
असं वामनदादा कर्डक आपल्या गाण्यात म्हणतात, हे कधी समजून घेणार आहे, स्वतःला हिंदू म्हणून घेणारा आदिवासी समाजातील बांधव. तुम्हाला जर भट आणि संघोटे हिंदू म्हणत असतील तर मग भाजपच्या परवेश शुक्ला नावाच्या विदेशी जंतूने मुत्रविर्जन केले कसे ? याचा विचार करा. परवेश शुक्ला या हरामी ब्राम्हणाने जे दुष्कृत्य केले त्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, भाजपच्या राजवटीत आदिवासी बांधवांवर अत्याचार वाढत असून या अमानुष गुन्ह्याने संपूर्ण मानवतेला लाज वाटली आहे. हा आहे भाजपच्या आदिवासी आणि दलितांच्या द्वेषाचा घृणास्पद चेहरा आणि वास्तविक चित्र !. तर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ म्हणाले की, सत्तेच्या नशेने भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना एवढा फटका बसला आहे की, ते माणसाला माणूसच मानत नाहीत. ही घटना आदिवासी अस्मितेवर हल्ला करणारी असून तंट्या मामा, बिरसा मुंडा यांसारख्या महापुरुषांचा अपमान आहे. हा राज्यातील करोडो आदिवासी बांधवांचा अपमान आहे. तसेच बसपाच्या बहन मायावती यांनीही म्हटले की, आरोपी भाजप नेत्यावर कठोर कारवाई करण्यासोबतच त्याची मालमत्ता जप्त करून जमीनदोस्त करावी. एका आदिवासी/दलित तरुणावर स्थानिक दबंग नेत्याने लघवी केल्याची घटना अत्यंत लज्जास्पद आहे. या अमानुष कृत्याचा तुम्ही कितीही निषेध केला तरी कमी आहे. (महानायक ७ जुलै २०२३) त्यामुळे परवेश शुक्ला नावाच्या या रामदासी भटाने केलेले कृत्य बघून चीड आल्याशिवाय राहत नाही. या शुक्लाच शिशन कापून ते कुत्र्यापुढे फेकून दिलं पाहीजे, पण सत्तेत बसलेले मनुचेच वारसदार आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून आदिवासी भटक्यांच्या सन्मानाची अपेक्षा करणे म्हणजे रामदासी वळूच्या कासवटात हात घालून दुधाची अपेक्षा करण्यासारख आहे. त्यामुळे बहुजनांनो वेळीच सावध व्हा. कारण हिंदुराष्ट्र निर्मितीच्या सुरूवातीलाच जर तुमचा भटांच्या मुत्राने अभिषेक होणार असेल तर  भटांच्या मेंदूतून निघालेल्या ब्राह्मणराष्ट्रात तुमची काय अवस्था असेल याचा विचार करा, कारण वेळ अजूनही निघून गेलेली नाही. त्यामुळे वेळीच सावध व्हा आणि या भ्रष्टाचारी जनता पार्टीमधील मनुवादी जंतूंना सत्तेवरून खाली खेचा नाहीतर पुन्हा अजून ते कोणाच्यातरी तोंडावर मुत्रविसर्जन करण्यास कमी करणार नाहीत. म्हणून तर वामनदादा कर्डक म्हणतात की,
‘तुम्हीच करता गुन्हा
लबाड लुच्चा लुटाणाराला
निवडूण देता पुन्हा
गोर गरीबा पिळून खाती जे जे रक्ताची रोटी
वेळ मताची येता, जाता तुम्हीच त्यांच्या पाठी
दोष कशाला कुणा ?’
गायीवर तत्वज्ञान झाडणारे आणि दूध दही तूंपांचा शिरा खाणा-या किती झंडुत्ववादी भडव्यांच्या घरी गायी आहेत ? एकाही भटाकडे एकही गाय दिसत नाही, पण तो तुंपांच्या शि-याशिवाय जेवत नाही. आमच्या घरी गायी असतात, परंतू आमच्या हाती उरतं काय तर नुसत्या शेणाच्या पवट्या ! हे भटुकडे आधीपासून मलीदा खात आहेत म्हणून तर स्वामी विवेकानंद म्हणतात की, ‘आपल्या देशातील कोट्यवधी लोक फक्त अर्धपोटी नाहीत, तर केवळ मोहाची फुले खाऊन जगताहेत आणि या देशातील १०-२० लाख साधू आणि जवळजवळ १०० लाख असलेले ब्राम्हण मजेत जगताहेत. आणि त्यांच्या उन्नतीसाठी काहीही करत नाहीत. हा देश आहे की नरक ?हा धर्म की हे काय ?’ (दत्तप्रसाद दाभोळकर) मग हे दुस-यांच्या कोरड्या शिध्यावर जगणा-या भिकमांग्या औलादी मधील एक विदेशी टोळक्याचा मोहरक्या म्हणजेच अखिल भारतीय ब्राह्मण समाजाचे जिल्हाध्यक्ष राकेश दुबे म्हणतात की, आरोपीच्या गुन्ह्याची शिक्षा त्यांनाच झाली पाहिजे, यावर आक्षेप नाही. परंतु, ब्राह्मण समाजाने त्याच्या कुटुंबातील सदस्यांना त्याच्या गुन्ह्यांची शिक्षा देण्यास सरकारला विरोध आहे. आतापर्यंत ब्राह्मण समाजाच्या वतीने रमाकांत यांना एक लाखाहून अधिक रक्कम देण्यात आली. त्याला ५० हजारांहून अधिक रोखही देण्यात आले आहेत. ब्राह्मण समाजाने सहकार्य करण्याचे आवाहनही दुबे यांनी केले. (महानायक ७ जूलै २०२३) बहुजन समाजाच्या घरातील पिठावर जगणा-या शौच्छकुपातील शेंगदाण्यांनो तुमची काय लायकी आहे पिठमाग्यांनो ? कारण गरीब घरातील कष्ट करून आपली उपजीविका भागवणा-या पीडीत आदिवासी तरुणांची पत्नी मध्यप्रदेशचे शिवराज सिंह चौहान  यांनी तीला दिलेला मोह नाकारून मुख्यमंत्र्यांना सांगते की, आम्हाला पैशाचा मोह नाही, आमचा माणूस आमच्याकडे पाठवून द्या. (महानायक ७ जूलै २०२३) बहुजन समाजाला लुटणा-या भटांच्या टोळीने या आदीवासी महीलेची थोडीशी विष्ठा खाल्यास तरी पोट भरेल का बघा बे ढेरपोट्या भटांनो !  त्यामुळे आमच्या लोकांनी या पिटमाग्यांना आपल्या सावलीजवळ सुद्धा उभा राहु न देणे हाच एकमेव पर्याय आहे असं म्हटलं तर चुकत कुठे ? आज या भटाने जे आमच्या बहुजनांवर मुत्राचे फवारे सोडण्याचे काम केले, त्यापेक्षा तर मुस्लिम बरे‌. स्वतः झंडू म्हणून घेणा-या बांडगुळांनी महापुरुषांना सोडल नाही तर मग आपण कुठे आहोत. जानेवारी १८९७ साली अमेरिका व इंग्लंडचा दौरा संपवून विवेकानंद भारतात परत आले, त्यावेळी सामान्य हिंदू आणि मुसलमानांनी स्वागत केले. मात्र याच वेळी हिंदू धर्मातील ढुढाचार्यांनी त्यांच्यावर घणाघाती हल्ले केले.(दत्तप्रसाद दाभोळकर) म्हणून आता तरी विचार करा बहुजनांनो काळ आणि वेळ अजूनही शिल्लक आहे. म्हणून तर शेवटी बहूजन समाजातील तरुणांना थेट विद्रोही कवी विश्वंभर वराट यांच्याच शब्दांत सांगावं वाटत की,
साळी माळी कोळी तेली वा तांबोळी ! कुणब्याचा बळी जागे व्हा रे !
सर्व बहुजना कसावी कंबर ! ब्राम्हणी विचार सांडावया !
केले घातपात अज्ञानात झाले ! आता शिकलेले नडू नका !
विनवूनी तुम्हा सांगे विश्वभर ! करावा विचार स्वहिताचा !

 

 

नवनाथ दत्तात्रय रेपे लिखित खालील पुस्तके घरपोहोच मिळतील

१.भट बोकड मोठा

२. डोळ्यात माणसांच्या फेकून धूळ गेला !

३. संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू 

संपर्क – रुक्माई प्रकाशन, अंजनडोह (बीड)

rukmaipub@gmail.com

Leave A Reply

Your email address will not be published.